गेले दीड वर्ष मी जेएसडब्ल्यू फाउंडेशन फेलो म्हणून ग्रामीण भागात काम करत आहे. माझा विषय ग्रामपंचायत सबलीकरण आणि महिला सशक्तीकरण आहे. मी कळमेश्वर तालुक्यातील लिंगा ग्रामपंचायत सोबत काम करत आहे. सुरुवातीला काम करत असताना आदर्श गाव म्हणजे काय याची कल्पना मला नव्हती. आमच्या सरांनी आदर्श गाव म्हणजे काय याचा परिचय करून दिला आणि त्याबद्दल माहिती […]
Author: pranavpatil14
राजू ला मुलगी झाली हे कळताच त्याचे बाबा सगळ्यांना सांगत सुटले. अहो सुधीर भाऊ, राजू ला मुलगी झाली, तीन पौंडाची आणि गोरी गोरी पान, अगदी राजू वर गेली आहे. ही गोड बातमी संध्याकाळ पर्यंत पूर्ण सोसायटी मध्ये पसरलेली. जणूकाही उद्या वृत्तपत्रात येईल असं वाटतं होतं पण ते काही झालं नाही. किती आनंदाचा क्षण आहे ना […]
गेल्या महिन्यात मार्च मध्ये JSW फाऊंडेशन फेलोशिप प्रोग्राम अंतर्गत ट्रॅव्हल वर्कशोप चे आयोजन भुज या शहरात करण्यात आलेले. भुज हे शहर गुजरात राज्यातील कच्छ या जिल्ह्यात येते. कच्छ हा जिल्हा बऱ्याच गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे जसे भारतातला सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो, भारत देशाच्या नक्षामध्ये सर्वात पश्चिमेकडचा जिल्हा, त्याच्या एका बाजूला भारत पकिस्तान सीमा लागून […]
What is Gram Panchayat? A Gram Panchayat is the smallest unit of local self-government in rural areas in India. It represents a cluster of villages and is responsible for governing and managing various aspects of local administration within its jurisdiction. These Panchayats are typically headed by a Sarpanch and consist of elected representatives from the […]
एके दिवशी संध्याकाळी मी माझ्या घरा जवळच्या बागेत बसलेलो. तिथे लहान मुलं गप्पा मारत बसलेली. आजकाल ची मुलं म्हटलं की त्यांच्या कडे इन्स्टाग्राम वरच्या रीलस्, फेसबुक वरची नवीन पोस्ट किंवा मोबाइल मध्ये नवीन गेम या शिवाय त्यांचे कडे दुसरे विषय बहुतेक नसतात. पण ह्या मुलांमध्ये कसली वेगळीच चर्चा चालु होती. त्यात दोन मुलं आणि तीन […]
Ramesh: Why did you throw the garbage on the streets? Suresh: So, where should I throw? Ramesh: you must throw the garbage in the dustbin. Suresh: But there are no dustbins near my house. Ramesh: They have been installed near the ground. Suresh: Why should I walk so far? I will throw on the street. […]
मुलं १० वी मध्ये गेलं की घरातलं वातावरण बदलत, जणू काही तो मोठी लढाई लढायला जाणार आहे असं वाटायला लागतं. आई वडील ठरवतात की या वर्षी आपला टीव्ही बंद ठेवायचा, केबल काढून टाकायची, बाहेर कुठे ही सहलीला जायचं नाही, मुलापासून मोबाइल लांब ठेवायचा, घरात जास्त नातेवाईक बोलवायचे नाही आणि बरच काही. इतकी सगळी तयारी बघून […]
गेले दिड वर्ष मी JSW फाउंडेशन फेलो म्हणून ग्रामीण भागात काम करत आहे. माझा विषय ग्राम पंचायत सबलीकरण आणि महिला सशक्तीकरण आहे. मी नागपूर जिल्ह्यात, कळमेश्वर तालुक्यात लिंगा (ला.) गट ग्राम पंचायत सोबत काम करत आहे. आमच्या ग्राम पंचायत मध्ये नऊ सदस्य आणि एक सरपंच असे मिळून एकूण दहा जणांची बॉडी आहे. गेल्या चार महिन्यांपूर्वीच […]
माझी सखी
तुम्ही घरात नसताना अचानक तुमच्या जवळ राहणारी दहा ते बारा लोक तुमच्या घरी येऊन बसली आणि तुम्ही घरी परतल्यावर हे दृश्य बघितल्यावर तुमही काय प्रतिक्रिया द्याल? इतकचं नव्हे, तो दिवस तुमच्यासाठी विशेष असेल तर? अगदी बरोबर. तुम्हाला ही आश्र्चर्य वाटेल की इतकी मंडळी का बरं येऊन बसली आहे. चला मग आम्ही असाच एक प्रसंग घडवून […]
प्रवास
सकाळी उठायला उशीर झाला. आज काही खरं नाही. आज कदाचित ७.१२ ची ट्रेन मिळणार नाही, किंवा ९ ची बस मिळेल का ही शंका आहे, असे बरेच प्रश्न आपल्या डोक्यात येतात. प्रवास हा शब्द डोक्यात आला की कोणाला सुट्टीत फिरायला गेलेलो तो प्रवास आठवेल तर कोणाला दयनंदिन जीवनातला प्रवास. शहरात राहणाऱ्या माणसाला ट्रेन, बस, रिक्षा, मेट्रो […]
